संघर्षाचं टॉनिक
माणूस खरंतर खडतर आयुष्यात जगणारा आणि त्यात रमणारा प्राणी आहे. एक काळ आठवा जर तुम्ही आयुष्याच्या सुरुवातीला खूप मेहनत केली आहे, दोन वेळच्या जेवणासाठी, डोक्यावरच्या… Read More »संघर्षाचं टॉनिक
माणूस खरंतर खडतर आयुष्यात जगणारा आणि त्यात रमणारा प्राणी आहे. एक काळ आठवा जर तुम्ही आयुष्याच्या सुरुवातीला खूप मेहनत केली आहे, दोन वेळच्या जेवणासाठी, डोक्यावरच्या… Read More »संघर्षाचं टॉनिक
आयुष्मान खुराणाच्या ‘अनेक’ चित्रपटात काश्मीर, आसाम, जम्मू सारख्या राज्यांवर खूप ठोसपणे भाष्य करणारे दोन डायलॉग आहेत. “जब सात साल के बच्चे को हर दो मीटर… Read More »माझ्या नजरेतला काश्मिर…
एका अशाच अबोल संध्याकाळी प्रेमभंग झाल्याचं मला पुसट आठवतंय. तोपर्यंत माझ्याकडे डायरी हा नेटका प्रकार नसल्यामुळे वहीची रिकामी पाने फाडून मी आमच्या भेटीबद्दल लिहायचे, त्याच्या… Read More »प्रेमभंगात बुडालेलं पहिलं प्रेम…
कालपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या कपड्यांची चर्चा होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कांस फेस्टिवलमध्ये अमृता ब्लॅक गाऊनमध्ये गेल्या. लोकांच्या नजरा उंचावल्या की,… Read More »समाजाची इज्जत = बाईचे कपडे
माहेर सोडण्याचा दिवस भावनाशून्य करणारा असतो. बाईच्या मनाला कळतच नसतं नेमकं समोर हे काय घडत आहे. आतापर्यंत चित्रपट, किंवा दुसऱ्यांची मुली सासरी जाताना खूप सहज… Read More »लग्न सिरिज…
काय झालं, कसं झालं ? या दर्दी डायलॉगपेक्षा दोघांच्या आणि घरच्यांच्या मर्जीने, पसंतीने, प्रेमाने आणि आनंदाने झालं हे समाधानकारक आहे! “बेस्ट फ्रेंडवाला प्यार और प्यारवाली… Read More »लग्नाचा निर्णय घेताना…
“सख्या, आयुष्य अनपेक्षित वळणावर आलं ना? मी कधी आयुष्याला सिरीयसली घेऊन आयुष्य डिस्कस करेल वाटलं नव्हतं. कालपर्यंत कॉलेजात भिरभिरणारी पावलं नोकरीच्या रूटीनमध्ये चक्क रुतू लागलीय.… Read More »आयुष्य डिस्कस करताना..
लग्न हा मुला, मुलीच्या आयुष्यातला दुसरा जन्म असतो. ज्याप्रमाणे आयुष्याचे पंचवीस तीस वर्षे ते अविवाहित म्हणून जगताना शिकत असतात तसाच अनुभव लग्नानंतर येणार असतो… ज्याप्रमाणे… Read More »समाजातल्या लग्नाची गोष्ट!
एक फ्रेम कॅप्चर करावी, ज्यात सायंकाळी पक्षी त्यांच्या घराकडे धाव घेताय. आकाशात नारंगी रंग पसरत चाललाय, गडद नाही, एकदम धूसर नारंगी… अंगालाही त्याचा स्पर्श होईल इतकी मनसोक्त लय आणि चंचल जिवंतपणा त्यात आहे. ती घटकाभर डोळे मिटून आत्म्याशी कनेक्ट व्हावं अशी उधळण आणि त्या सूर्यकिरणांच्या थेंबाचे तुषार पसरावे पृथ्वीवरच्या सगळ्यांवर.सायंकाळी घरी परतताना अनेक चेहऱ्यांवर असलेली उसंत अन् समाधानाची रेष याचीच तर कमाल असते ना? हा रंग मनावर जेव्हा येतो तेव्हा शांततेची थेरपी सुरू होत असावी… ती शांतता आपल्या बाजूला नसते, पण सायंकाळ होताना आपण त्या गूढ शांततेच्या अधीन होत जातो, आपल्या आयुष्याची उत्तरे शोधायला… तिच्या गर्भात आपण… Read More »कवालीची आर्तता !
बाई म्हणून ती शंख, शिंपले गोळा करते. मातीत रेघोट्या ओढते. त्यांना घरी घेऊन झाडाच्या कुंड्यात टाकते, रेतीचा स्पर्श अनुभवते. त्या शंख शिंपल्यासारखंच ती नात्यातले बारकावे… Read More »बारकावे!