आयुष्याची रिहर्सल!
आयुष्य अंगवळणी पडत जातं. आपली रिहर्सल पक्की होऊ लागते. तेव्हा आयुष्यात रस राहतं नाही. मग नवीन वस्तू घेतल्या की आपण त्यात आनंदाची झलक शोधू लागतो,… Read More »आयुष्याची रिहर्सल!
आयुष्य अंगवळणी पडत जातं. आपली रिहर्सल पक्की होऊ लागते. तेव्हा आयुष्यात रस राहतं नाही. मग नवीन वस्तू घेतल्या की आपण त्यात आनंदाची झलक शोधू लागतो,… Read More »आयुष्याची रिहर्सल!
उन्मळून पडतो आयुष्याच्या शर्यतीत तेव्हा मिठीत घ्यायला कुणी हवी…एक घर तुटताना जोडायला कुणी हवं!. खुप दुर जाऊ शकतो एकटा माणूस,पण दूरच्या परिसीमा संपल्यावर आपलं म्हणायला… Read More »कुणीतरी हवं!
धांदल उडते म्हणा नाहीतर आत्मविश्वास नसतो,बाईचं पहिल्यांदा निर्णय घेताना हे असं होतं! बाई निर्णय घेताना सगळं चौफेर पाहते,आजूबाजूच्या चौघांचे विचार घेते,मग हळूच त्यालाही विचारते, तुला… Read More »बाईची धांदल उडते…
जागा रिकाम्या होत जातात…काल घरात एक फ्रेम लावलेली होती. तुटली म्हणून जागा रीती झाली. ती खूपच आवडती फ्रेम आहे. तिने तिची जागा तिथे निर्माण केलीय.… Read More »नातं आणि फ्रेम…
तुम्ही भांडताना काही मर्यादा घालायला हव्या. या मर्यादा म्हणजे नेमकं काय? याचा विचारच काही नात्यात केला जात नाही. बोलताना फटकळपणे काहीही बोलून जावून समोरच्या कडून… Read More »आपलं नातं आपल्याला कसं हवे आहे?
पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला…सराईत शापितासारखे ‘शब्दही’ दगडासारखे बेसुमार दिसू लागले… मज भीती आज ही इतकीच वाटली,पत्रव्यवहाराच्या त्या काळात मज आभासी लेखिका म्हणवलं तरी… Read More »पत्र हरवलंच !